स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव विवादात येणे हे काही आजकाल त्यांच्या समर्थकासाठी अथवा विरोधकांसाठी नवीन नाही. वर्षभरातून अनेकदा असे प्रसंग येतात कि त्यावेळेस सावरकरांचे समर्थक माध्यमांमध्ये आपली बाजू मांडताना दिसतात.
भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली आणि भारतावर राज्य करण्याच्या त्यांच्या मनीषेने भारताच्या संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक मंदिरे पाडून त्यावर मशिदी उभारण्यात आल्या.